पाऊस अजून पडलेला नाही, महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती येणार आणि आपल्याकडं काय सुरुय? पैसा देऊन खासदार, आमदार, नगरसेवक फोडणे, लोकांनीच आता विचार केला पाहिजे; फोडाफोडीच्या राजकारणावर राज ठाकरेंचा संताप

marathi.abplive.com · Updated 2026-06-20

Featured महाराष्ट्र मराठी

Summary

महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, अशा वेळी राजकारण्यांकडून खासदार, आमदार, आणि नगरसेवक फोडण्याचे राजकारण सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या फोडाफोडी राजकारणावर संताप व्यक्त केला आहे आणि लोकांनी याबाबत विचार करावा, असे त्यांनी म्हटले आहे.

Share on WhatsApp

If you wish to read the complete article, you can visit the original source.