'आमदारांना तेव्हा 50 कोटी दिले गेले असं म्हणत असतील, तर खासदारांना किती दिले गेले असतील? माझ्याच शब्दावर हे निवडून आले आणि शिंदेंच्या लोकांना घरी बसवलं, त्यामुळे या उपटसुंभानी...' उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

marathi.abplive.com · Updated 2026-06-27

Featured महाराष्ट्र मराठी

Summary

आमदारांना 50 कोटी रुपये दिले गेले असं म्हणत असतील, तर खासदारांना किती दिले गेले असतील, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. ते म्हणाले की, माझ्याच शब्दावर हे निवडून आले आणि शिंदेंच्या लोकांना घरी बसवले, त्यामुळे या उपटसुंभानी आमच्यावर टीका करण्याचा प्रयत्न करू नये. उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.

Share on WhatsApp

If you wish to read the complete article, you can visit the original source.