India A squad Update : भारत हरला, वैभव सूर्यवंशीचा राडा झाला, BCCI ने तातडीने 23 वर्षांच्या खेळाडूला श्रीलंकेला पाठवलं, नेमकं काय घडलं?

marathi.abplive.com · Updated 2026-06-16

Featured क्रीडा मराठी

Summary

भारत अ संघाचा श्रीलंकेविरुद्धचा सामना हरल्यानंतर, वैभव सूर्यवंशीचा राडा झाला आणि त्याच्या जागी 23 वर्षांच्या खेळाडूला श्रीलंकेला पाठवण्यात आले. वैभव सूर्यवंशीच्या उजव्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आले आणि त्याच्याऐवजी अशोक शर्माला संघात समाविष्ट करण्यात आले.

Share on WhatsApp

If you wish to read the complete article, you can visit the original source.