Featured
राजकारण
मराठी
Summary
राम मंदिरात राजरोस लूट झाल्याच्या प्रकरणावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेमुळे रामभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या असून, आर्थिक व्यवहार पारदर्शक असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. राम मंदिराच्या व्यवस्थापनात पारदर्शकता आणि शिस्त आवश्यक आहे, असे आरएसएसने सांगितले आहे.
Read Full Article
If you wish to read the complete article, you can visit the original source.